आचार्य अत्रे यांच्या "साष्टांग नमस्कार" या नाटकातील एक प्रसंग :
एक पात्रे दुसर्या पात्राला म्हणते, " अरे मी पण सिनेमात काम केलंय."
दुसरं पात्र विचारतं, " कोठल्या सिनेमात ? कोणती भूमिका ?"
त्यावर पहिला उत्तरतो, " अलिबाबा आणि चाळीस चोर या चित्रपटात मी एकोणचाळीसाव्या चोराचे काम केले होते,"
दुसरं पात्र विचारतं," पण आम्हाला तुम्ही कसे दिसला नाही ? आम्ही तो सिनेमा पाहिलाय !"
तसं पहिलं पात्र म्हणते," पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्ही मुळी तेलाच्या बुदल्यातबसून होतो. मग तुम्ही कसे पाहणार ?"
एक पात्रे दुसर्या पात्राला म्हणते, " अरे मी पण सिनेमात काम केलंय."
दुसरं पात्र विचारतं, " कोठल्या सिनेमात ? कोणती भूमिका ?"
त्यावर पहिला उत्तरतो, " अलिबाबा आणि चाळीस चोर या चित्रपटात मी एकोणचाळीसाव्या चोराचे काम केले होते,"
दुसरं पात्र विचारतं," पण आम्हाला तुम्ही कसे दिसला नाही ? आम्ही तो सिनेमा पाहिलाय !"
तसं पहिलं पात्र म्हणते," पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्ही मुळी तेलाच्या बुदल्यातबसून होतो. मग तुम्ही कसे पाहणार ?"