एक भैय्या, एक मद्रासी आणि एक मराठी एकदा आसामच्या जंगलात जातात.
तिथल्या आदिवासींना बघितल्यावर तिघेही घाबरतात. पण ते आदिवासी त्यांना बघुन त्यांना आनंद झाला आहे असे चिंन्हांनी दाखवतात.
त्यांचे स्वागत करायला तिघांना एका ओट्यावर उभे केले जाते व सांगतात कि त्यांच्याकडे पाहूण्याचे स्वागत पाहूण्यांची पाठ दाबून केले जाते.
पहिल्यांदा भैयाला बोलावले जाते. भैया सांगतो की त्याच्या पाठीला तेल लावून दाबण्यात यावं. एक आदिवासी भैयाच्या पाठीला तेल लावतो व दूसरा त्याची पाठ एक मोठ्या बांबूने फटके मारून दाबतो. भैया कण्हत एका बाजूला बसतो.
मद्रास्याला विचारले जाते कि पाठीला काय लावयचे.
तो म्हणतो काही नको. त्याला तसेच फटके पडतात.
मराठी माणसाला विचारल्यावर तो सांगतो,"माझ्या पाठीवर भैया लावून त्यानंतर फटके मारा !"