एकदा वि. स. खांडेकर ना. सि. फडक्यांकडे गेले असताना स्वत:च्या दॄष्टीदोषाच्या गोष्टी सांगू लागले. तेंव्हा फडके त्यांना म्हणाले, " आपण असे करू या. माझे कान गेले, तुमची दॄष्टी गेली, अत्र्यांचे पाय गेले. कोणती आपत्ती जास्त करुणास्पद या विषयावर आपल्या तिघांचा जाहीर परिसंवाद ठेवू. श्रोत्यांची खूप गर्दी होईल नाही का ?"
Travel Light !
8 hours ago
0 comments:
Post a Comment